Dharma Sangrah

आलिया-कतरिनाची मैत्री तुटण्या मागे रणबीर कपूर?

Webdunia
शुक्रवार, 30 मार्च 2018 (13:30 IST)
बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्या घट्ट मैची चर्चा तर इंडस्ट्री आणि माध्यमांमध्ये कायमच असते. पण आता या मैत्रीत फूट पडली असून, त्याला रणबीर कपूर कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
एका इंग्रजी मनोरंजन वेबसाइटच्या वृत्तानुसार, आलिया आणि कतरिनाच्या मैत्रीचा गोडवा आता संपला असून, त्यात कटुता आली आहे. रणबीर आणि आलिया सध्या 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगध्ये व्यस्त आहेत. आलिया शूटिंग संपवून भारतात परतली आहे. पण रणबीर अजूनही लंडनमध्येच आहे. पण 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि आलियाची जवळीक वाढल्याची चर्चा आहे. हीच बाब कतरिनाला खटकत आहे. 
कतरिनाच्या एका मित्राच्या म्हणण्यानुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगदरम्यान प्रत्येकजण रणबीर आणि आलियाच्या अफेअरबाबत चर्चा करत आहे आणि ही चर्चा दोघींच्या 'कॉमन फ्रेंड'कडून कतरिनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच कतरिना कमालीची नाराज आहे. रणबीरसोबत जवळीक वाढल्याचे स्वतः आलियाकडून कळायला हवे होते, असे कतरिनाला वाटते. यावरूनच ती नाराज आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

New Year Special अशी ठिकाणे एक्सप्लोर करा जी तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसतील

अपघातानंतर महिमा चौधरीचे संपूर्ण आयुष्य बदलले, तिने अनेक चित्रपट गमावले

प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नीसह निर्घृण हत्या

करण जोहरने कधीही लग्नात जेवले नाही, "लांब रांगेत कोण उभे राहील?" असे म्हणाले

'बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'- रिंकू राजगुरूची 'आशा' १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

पुढील लेख
Show comments