Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश बॉलिवूडमध्ये

Webdunia
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (09:02 IST)
भारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी वाजपेयी कविमनाचे साहित्यिकही होते. त्यामुळे आजवर त्यांच्या अशा अनेक कविता आहेत ज्यांचा समावेश बॉलिवूडमध्येही करण्यात आला होता. त्यांची प्रसिद्ध आणि लोकप्रिय कविता ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश बॉलिवूडमध्ये करण्यात आला आहे. या कवितेला गझलकार जगजीत सिंह यांचा सुरेल आवाज लाभला आहे. या गाण्यामध्ये अभिनेता शाहरुख खान झळकला असून या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच अटलजी बॉलिवूडच्या पडद्यावर झळकले होते.
 
अटलजी यांच्या कवितेचा समावेश करण्यात आलेल्या अल्बमचं नाव ‘संवेदना’असं असून या अल्बमच्या सुरुवातीला बॉलिवूडला महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज देण्यात आला आहे. यावेळी अमिताभ यांच्या आवाजाबरोबर अटल बिहारी वाजपेयी यांचे काही फोटोही दाखविण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments