Festival Posters

हृतिक रोशन लिहिणार पुस्तक, पण कंगनाला नाही 'डर'!!

Webdunia
बुधवार, 4 जुलै 2018 (11:34 IST)
बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची नावे लेखकांच्या यादीत सामील आहेत. अभिनय ते लेखन असा प्रवास करणार्‍यांमध्ये ट्विंकल खन्ना, शिल्पा शेट्टी, सोहा अली खान अशी एक ना अनेक नावे घेता येतील. आता यात आणखी एक नाव सामील होणार आहे. ते म्हणजे हृतिक रोशन. होय, हृतिक रोशन लवकरच स्वतःच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणार असल्याचे कळतेय. आपली कथा जगापुढे आणण्यास हृतिक सज्ज झाला आहे. निश्चितपणे हृतिकच्या चाहत्यांसाठी हीआनंदाची बातमी आहे. पण एका व्यक्तीला मात्र यामुळे धडकी भरू शकते. ती कोण तर कंगना राणावत. होय, कंगना व हृतिक यांची  'अजब प्रेम की गजब कहानी' सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचा कायदेशीर वाद, त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप -प्रत्यारोप, वेगवेगळे खुलासे सगळेच काही जगजाहीर आहे. हृतिक आपल्या आयुष्याचा खुलासा करणार म्हटल्यावर हे सगळे पुन्हा एकदा बाहेर येणार, अशी धास्ती कंगनाला वाटू शकते. पण कंगनाला धास्ती वाटण्याचे काहीच कारण नाही. होय, कारण हृतिकच्या निकटस्थ सूत्रांचे मानाल तर, कंगनाशिवायही हृतिकजवळ जगाला सांगण्यासारखे खूप काही आहे. त्याचे अख्खे आयुष्य प्रेरणादायी राहिले आहे आणि खरे तर त्यात तथ्यही आहे. हृतिक लहानपणापासून अडखळत बोलायचा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

सेन्सॉर बोर्डाने 'राजा शिवाजी'मधील हे दृश्य वगळले; महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी केली

Best places to visit with kids परीक्षा संपल्यानंतर मुलांसोबत भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

Tourist Places in South India दक्षिण भारतातील ही ५ थंड हवेची ठिकाणे जी नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे

पुढील लेख
Show comments