Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानमधल्या त्या वक्तव्याबद्दल जावेद अख्तर यांनी म्हटलं

Webdunia
शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (10:14 IST)
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तान दौऱ्यामध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर शुक्रवारी (24 फेब्रुवारी) भाष्य केलं.
 
त्यांनी म्हटलं की, पाकिस्तानमध्ये असूनही मनात जे आहे ते बोलण्याची भीती मला वाटली नाही.
 
प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जावेद अख्तर सहभागी झाले होतो. त्यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं की, भारत जेव्हा 2008 च्या कट्टरतावादी हल्ल्याबद्दल भाष्य करतो, तेव्हा पाकिस्ताननं नाराज नाही झालं पाहिजे.
 
एबीपी चॅनेलच्या एका कार्यक्रमादरम्यान या वक्तव्याबद्दल म्हटलं, “ही खूप मोठी गोष्ट बनली. इथे आल्यावर मला असं वाटलं की, मी तिसरं महायुद्ध जिंकलं आहे. लोकांसोबतच मीडियाचेही फोन येत होते. मला असं वाटलं की, मी एवढा काय मोठा तीर मारलाय? मला हे बोलायचंच होतं. आपण गप्प राहायचं का?”
 
एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा कायदेशीर घटस्फोट झाला

समय रैनाच्या अडचणी वाढल्या, महाराष्ट्र सायबर सेलने कॉमेडियनला दुसरे समन्स पाठवले

शाहरुख खानने या बॉलिवूड अभिनेत्याकडून भाड्याने घेतले अपार्टमेंट

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी

सर्व पहा

नवीन

दिल तो पागल है' या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपटगृहात

37 वर्षांनंतर गोविंदा सुनीता घटस्फोट घेणार!सोशल मीडियावर चर्चा सुरु

लक्ष्मण उतेकर यांनी गणोजी-कान्होजी शिर्के यांच्या वंशजांची माफी मागितली

रावणाने स्थापित केलेले शिवलिंग, बैजनाथ शिव मंदिर पालमपूर हिमाचल प्रदेश

सानंद ट्रस्टच्या फुलोरा उपक्रमांतर्गत 'मधुरव- बोरू ते ब्लॉग...' या कार्यक्रमाचे सादरीकरण

पुढील लेख
Show comments