Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरबाज- मलाइका का घेतं नाहीये घटस्फोट?

Webdunia
कधी काळी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाणारी अरबाज आणि मलाइका यांच्या वाद एवढे वाढले की मलाइका ने खान सरनेम लावणेही सोडले. मलाइका तर दिवाळीनंतर घटस्फोटासाठी अर्जी लावणार होती परंतू तिला असे करण्यापासून रोखले गेले.
 
तसं तर मलाइका कोणाच ऐकत नाही. तिला जसे वागायचे असेल ती तशीच वागते तरी या वेळेस कुटुंबाच्या दबावामुळे तिला आपला निर्णय टाळावा लागला. खान आणि अरोरा या दोन्ही कुटुंबाचे म्हणणे आहे की घटस्फोटासाठी घाई करणे योग्य नाही. विचार-विमर्श करून पाऊल उचलले पाहिजे.
सगळ्यांचे म्हणणे आहे की दोघांही जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात करायला हवी. दोघांच्या लग्नाला 18 वर्ष झाली असून त्यांना एक मुलगा आहे. खान कुटुंब तर घटस्फोटाच्या अगदीच विरोधात आहे. कारण तिथे फक्त प्रेमाचे किस्से बघायला मिळतात.
 
सध्या तरी अरबाज आणि मलाइका वेगळे राहत आहे. परंतू करवा चौथच्या दिवशी दोघांनी एकमेकासोबत डिनर केल्याची बातमी आहे. बहुतेक दोघांना पुन्हा एकत्र करण्यासाठी कुटुंबातील लोकांनी हे जुळवून आणले असावे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments