Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींने मानले अमिताभचे आभार

Webdunia
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चनने आपल्या प्रसिद्ध कवी डॉ हरिवंशराय बच्चन यांच्या जयंतीला स्वच्छ भारत अभियान साठी समर्पित केल्याबद्दल अमिताभचे आभार मानले आहे.
 
मोदींनी मन की बात शोमध्ये म्हटले की अमिताभ स्वच्छता अभियान अगदी मनापासून पुढे वाढवत आहे.
अमिताभने लिहिले आहे की हरिवंशराय आपले परिचय या कवितेच्या माध्यमातून देत होते- मिट्टी का तन, मस्ती का मन, क्षणभर जीवन, मेरा परिचय।' मोदींनी म्हटले की अमिताभने त्यांना लिहून पाठवले आहे की त्यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीवर त्यांच्या या कवितेचा वापर स्वच्छ भारत मिशनसाठी या प्रकारे केला आहे- 'स्वच्छ तन, स्वच्छ मन, स्वच्छ भारत, मेरा परिचय।' 
 
पंतप्रधान मोदींनी हरिवंशराय बच्चन यांना श्रद्धांजली अर्पित करत अमिताभचे आभार मानले आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

पुढील लेख
Show comments