Festival Posters

तरी पण सलमान खानने अजूनही ओटीटीला दुर ठेवले आहे

Webdunia
शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (07:40 IST)
डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप असावी अशी मागणी करून मनोरंजन क्षेत्रात ‘स्वच्छ आशय’ नेहमीच प्रभावी काम करतो बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांने आपले मत व्यक्त केले. आपल्या करियरच्या वाटेवर पडत्या काळात अनेक अभिनेत्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा.
 
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सलमान म्हणाला, “मला अगदी खरोखर वाटत आहे की या ओटीटी माध्यमावर सेन्सॉरशिप असायला हवी. या प्लॅटफॉर्मवरिल सर्व…अश्लीलता, नग्नता, शिवीगाळ थांबली पाहिजे. 15 किंवा 16 वर्षांची लहान मुलेही ते पाहत आहेत. आपल्या कुटुंबातील तरुण मुलीने ते पाहिले तर तुम्हाला आवडेल का? मला वाटते की OTT वरील आशय तपासला गेला पाहिजे. कंटेंट जितका स्वच्छ असेल तितकि त्याला दर्शक असतील.”
 
पुढे बोलताना सलमान म्हणाला, पडद्यावर ‘या गोष्टी’ करणार्‍या कलाकारांबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “तुम्ही हे सर्व ओटीटीवर केले आहे. खुलेआम प्रेम करणे, चुंबन घेणे आणि दृश्यांमध्ये स्वताला एक्सपोज करणे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या चौकीदारानेही तुमचे काम पाहिलेले असते. मला या सर्व गोष्टी असुरक्षित वाटतात. त्यामुळे मी हे करत नाही.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

‘बिग बॉस मराठी सीझन 6’चा ग्रँड फिनाले ठरला; 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

Raja Shivaji Review राजा शिवाजी चित्रपट परीक्षण: हा चित्रपट छत्रपती महाराजांना न्याय देतो का?

सेलेब्रिटी बारसं: अभिनेत्री सई कल्याणकरच्या लेकीचा नामकरण सोहळा; सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

मातृभूमीपासून ते पेड्डीपर्यंत, २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांची एक आकर्षक यादी

तुम्ही देखील शांततेच्या शोधात आहात का? तर भारतातील या प्रसिद्ध बौद्ध पर्यटन स्थळांना भेट द्या, मनाला शांती मिळेल

पुढील लेख