rashifal-2026

विद्या बालन पडद्यावर साकारणार आहे मायावतीची भूमिका, लवकरच होईल घोषणा!

Webdunia
शुक्रवार, 29 मार्च 2019 (12:23 IST)
बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांचा दौर सुरू आहे. बर्‍याच राजनेत्यांच्या जीवनावर चित्रपट तयार होत आहे. मनमोहन सिंह, बाळ ठाकरे, एनटी रामाराव यांच्या बायोपिक रिलीज झाल्या आहे. आता लवकरच पीएम नरेंद्र मोदी आणि जयललिता यांची बायोपिक रिलीज होणार आहे. आणि आता या लिस्टमध्ये एक अजून नाव जुळणार आहे.
 
वृत्त असे आहे की बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांच्या जीवनावर चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटात मायावतीची भूमिकेत बॉलीवूड   एक्ट्रेस विद्या बालन दिसणार आहे. बातमीनुसार मायावती यांच्या जीवनावर तयार होत असलेली बायोपिकवर मेकर्सने काम करणे सुरू केले आहे. या चित्रपटाचे निर्देशन सुभाष कपूर करणार आहे.
 
जेव्हा या चित्रपटाबद्दल निर्देशक सुभाष कपूर यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी या बातमीचा नकार दिला आहे. जर ही बातमी खरी झाली तर हा   विद्या बालनसाठी फार मोठा मोका राहील. वृत्तानुसार, आता फक्त या चित्रपटाबद्दल गोष्टी सुरू आहे. एवढा लवकर या चित्रपटाबद्दल बोलणे योग्य नाही आहे. कदाचित हेच कारण आहे की सुभाष कपूर यांना या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तर त्यांनी नकार दिला आहे.
विद्या बालनबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती एका वेब सिरींजमध्ये व्यस्त आहे. त्यात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. मायावती ह्या भारताच्या राजकारणात मागील अडीच दशकापासून एक मोठ्या ताकदीच्या रूपात दिसत आहे. त्यांनी वेग वेगळ्या टर्ममध्ये उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीच्या स्वरूपात काम केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

Doctor Patient Joke स्वर्गवासी

अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत, 'नायक'चा सिक्वेल निश्चित

Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव

नवर्‍याला मिळाला अलादीनचा चिराग

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच मौन सोडले, स्वतंत्र प्रार्थना सभा का आयोजित केल्या गेल्या हे स्पष्ट केले

पुढील लेख
Show comments