Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुद्ध म्हणतात हे उपाय करून राग दूर होईल

Webdunia
भगवान बुद्ध यांच्याप्रमाणे संताप केल्याने मनुष्याचा चेहरा कुरूप होऊन जातो. त्याला दुख होतं, तो व्यक्ती चुकीचे कार्य करतो आणि त्याची संपत्ती नष्ट होते. संतापल्याने बदनामी होते. मित्र- नातेवाईक सोडून जातात. अशा प्रकारे अनेक संकटांना समोरा जावं लागतं.
 
भगवान गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे राग किंवा संताप उत्पन्न झाल्यावर या 5 प्रकारे त्यापासून मुक्ती मिळू शकते.
1. मैत्री: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याशी मैत्रीची भावना असू द्या.
 
2. करुणा: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती करुणेची भावना असू द्या.
 
3. मुदिता: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती आनंदाची भावना असू द्या.
 
4. दुर्लक्ष: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याला दुर्लक्ष करण्याची भावना असू द्या.
 
5. कर्म: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याबद्दल असा विचार करा की तो जो कर्म करतं आहे, त्याचे फल चांगले असो वा वाईट हे त्यालाच भोगावे लागतील.

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments