Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जमाफीचा निर्णय अभूतपूर्व- शरद पवार

वार्ता
शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (14:05 IST)
शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय स्वातंत्र्य भारतात शेतकर्‍यांसाठी घेण्यात आलेला सर्वांत मोठा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

बजेटमध्ये लहान शेतकर्‍यांचे साठ हजार कोटीचे कर्ज माफ करण्यात आल्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जाहीर केले. या घोषणेने आनंद झालेल्या पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की देशातील शेतकर्‍यांसाठी आजपर्यंत एवढी मोठी घोषणा कधीच केली गेली नव्हती. देशातील ७५ टक्के शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्याचा फायदा चार कोटी शेतकर्‍यांना मिळणार आहे.

उर्वरित २५ टक्के शेतकर्‍यांच्या कर्जात त्यांना सवलत देण्यात आली आहे. कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ऐतिहासिक असे पाऊल उचलल्याचे पवारांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

काजू-किशमिश पुलाव रेसिपी

रेडियोलॉजिस्ट मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

मंडे ब्लूजचा त्रास होत असेल तर हे सुपरफूड खा

साबुदाण्याच्या फेसपॅक चे फायदे

कोणत्या प्रकारची भांडी आरोग्यासाठी चांगली आहेत

Show comments