Festival Posters

हा तर शेरो-शायरींचा अर्थसंकल्प : राहुल गांधी

Webdunia
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (14:47 IST)
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेरो-शायरींचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि तरुणांसाठी काहीच नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आम्हाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. मात्र सरकारचा अर्थसंकल्प अतिशय किरकोळ आणि साधा फटाका निघाला, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त  केली आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीविषयी सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांना समर्थन असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

जर्मनीतील गुरुद्वारात हिंसक संघर्ष, ११ जण जखमी

खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या पद्मविभूषणबाबत ४ मेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांना फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी २१ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर, सरकारचा कडक इशारा

राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूवर एका वर्षाची बंदी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली कारवाई

पुढील लेख
Show comments