Dharma Sangrah

बजेट संबंधित मनोरंजक माहिती

Webdunia
देशातील पहिले अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 साली प्रस्तुत केले गेले होते आणि तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून मात्र 3 ‍महिने झाले होते. हे बजेट शणमुखम शेट्टी यांनी प्रस्तुत केले होते.
 
वास्तविकतेत पहिले बजेट पूर्ण बजेट नसून बजेटच्या नावावर प्रस्तुत माहितीत तत्कालीन अर्थव्यवस्थाची समीक्षा होती.
 
नंतर नेहरू यांच्यासह मतभेद झाल्यावर शेट्टी यांनी राजीनामा दिला आणि 35 दिवसांसाठी केसी नियोगीने वित्त मंत्रालयाचे काम स्वत:च्या हाती घेतले.
 
देशाच्या तिसर्‍या अर्थमंत्री जॉन मथाई यांनी स्वतंत्र भारताचे पहिले बजेट प्रस्तुत केले.
 
मोरारजी देशाचे असे अर्थमंत्री झाले ज्यांनी सर्वात अधिक वेळा बजेट प्रस्तुत करण्याचा रिकॉर्ड बनवला. 1959 साली मोरारजी देसाई देशाचे अर्थमंत्री बनले आणि त्यांनी 10 वेळा बजेट प्रस्तुत केला.
 
आपल्या कार्यकाळात मोरारजीने 5 पूर्णकालिक आणि 1 अंतरिम बजेट प्रस्तुत केला. दुसर्‍या कार्यकाळात ते अर्थमंत्री आणि उपपंतप्रधानही होते. त्या दरम्यान त्यांनी 3 पूर्ण आणि 1 अंतरिम बजेट प्रस्तुत केले.
 
वर्ष 2000 पर्यंत केंद्रीय बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता प्रस्तुत केले जात होते. ही परंपरा ब्रिटिश काळाची होती कारण तेव्हा आ‍धी दुपारी ब्रिटिश संसदेत बजेट पास व्हायचं नंतर भारतात. परंतु यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना त्यांनी ही परंपरा तोडली आणि बजेट सकाळी 11 वाजता प्रस्तुत व्हायला लागला. तेव्हापासून बजेट फेब्रुवारीत प्रस्तुत व्हायला लागला.
 
परंतू यावेळी बजेट फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी अर्थात 1 फेब्रुवारीला प्रस्तुत करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

चंद्रशेखर बावनकुळे यांचे अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रात राजकीय भूकंप: अजित पवार गटाचे १५-२० आमदार शरद पवारांच्या संपर्कात

४ विधान परिषद जागांसाठी भाजपमध्ये प्रचारमोहीम सुरू

महाराष्ट्रातील एसआयआरमधून २९ दशलक्ष मतदारांची नावे वगळण्यात येतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा

पुढील लेख
Show comments