Marathi Biodata Maker

TET: महाराष्ट्रातील 40 हजाराहून अधिक शिक्षकांना दिलासा

Webdunia
सोमवार, 14 जून 2021 (14:17 IST)
नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन (एनसीटीई) ने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) चे प्रमाणपत्र आजीवन वैध असल्याचे आदेश दिले आहेत. एनसीईटीने सर्व राज्यांना राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्र घेण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. याचा फायदा घेत महाराष्ट्रातील 40,000 शिक्षकांना सात वर्षांची वैधता कालबाह्य होत असल्याने नवीन शिक्षक पात्रतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
 
एनसीटीईने टीईटी पास शिक्षकांना आजीवन वैधता देण्याचा निर्णयही घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, राज्यात टीईटी परीक्षा घेणार्‍या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे म्हणतात की आम्ही टीईटीची वैधता वाढविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आम्ही पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांवरही काम करत आहोत.
 
आतापर्यंत सीटीईटी आणि टीईटी प्रमाणपत्रांची वैधता केवळ सात वर्षांसाठी होती. शिक्षक होण्यासाठी सात वर्षांनंतर तरुणांना पुन्हा सीटीईटी किंवा टीईटी परीक्षेला हजर राहावं लागत होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Chilli Pickle Recipe वर्षभर टिकणारे चविष्ट असे हिरव्या मिरचीचे लोणचे

वांगी 'या' लोकांसाठी अत्यंत धोकादायक आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

बारावीनंतर मुलींसाठी करिअर बनवण्यासाठी हे पर्याय चांगले आहे

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments