Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऊर्जासुरक्षेसाठी अणुकरार आवश्यक: राहुल

एएनआय
मंगळवार, 22 जुलै 2008 (18:24 IST)
कॉंग्रेसचे तरूण खासदार व सरचिटणीस राहुल गांधी यांनी गरीबी निर्मुलनासाठी ऊर्जा सुरक्षा महत्त्वपूर्ण यासाठी अणुसहकार्य करार आवश्यक असल्याची भूमिका मांडली.

देशातील गरिबी हटवण्याबाबत सर्व सदस्यांचे एकमत असणार, याबाबत शंका नाही, असे वक्तव्य त्यांनी विरोधकांना शांत करण्यासाठी केले. या लक्ष्यपूर्तीसाठी ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी काही उदाहरणेही दिली. विश्वासमत ठरावावरील चर्चेत बोलताना त्यांनी कॉंग्रेसचा सदस्य म्हणून नाही तर भारतीय नागरिक म्हणून बोलणार असल्याचे सुरूवातीलाच स्पष्ट केले. राहुल बोलत असताना बहूजन समाज पक्षाच्या काही खासदारांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments