Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपुआ-रालोआ यांचा कुटील डाव-मायावती

वार्ता
बुधवार, 23 जुलै 2008 (11:28 IST)
ND
विश्वासमत ठरावात मनमोहन सिंग सरकारला पराभूत करणे निश्चित होते मात्र यूपीए आणि एनडीए यांनी आपसात कुटील डाव रचून सरकारला विजय मिळवून दिला असल्‍याचा आरोप बसपाच्‍या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्‍या मुख्यमंत्री मायावती यांनी केंद्र सरकारने विश्वासमत ठराव जिंकल्‍याबददल प्रतिक्रिया देताना केला आहे.

मायावती यांनी सांगितले, की त्‍यांच्‍या नेतृत्वाखाली सरकार बनविण्‍यासंदभा्रत तिस-या आघाडीने हालचाली सुरू केल्‍यानंतर रालोआ आणि संपुआ यांनी एकत्र येउन जाणून बुजून सरकारला विश्‍वासमत जिंकण्‍यास मदत केली आहे. दलित आणि शोषित समाजातील महिला पंतप्रधान बनू नये यासाठीच त्‍यांनी असा कुटील डाव रचल्‍याचा आरोप मायावती यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

Show comments