Dharma Sangrah

राज्यात १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Webdunia
मंगळवार, 29 मार्च 2022 (22:08 IST)
राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्यातील परिस्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मंगळवारी १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली असून एकाही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. राज्यात सध्या ९६० इतके अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर १०७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२४,९८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९३,०८,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७३,७२२ (०९.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
राज्यातील सोमवारची स्थिती पाहिली असता २४ तासांत ११० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर एकाही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नव्हती. परंतु तुलनेत ७ रूग्ण कमी झाले असून १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आदेशाचे पालन करत आहे का? शिक्षण विभागाने अहवाल मागवला

पुढील लेख
Show comments