rashifal-2026

कोरोनाची साखळी तुटण्यास लागतात 28 दिवस

Webdunia
बुधवार, 15 एप्रिल 2020 (13:49 IST)
प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि सर्व नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव थांबून साखळी तुटेल. असे झाल्यास जिथे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत तिथे 28 दिवसांत नवीन रुग्ण आढळलाच नाही तर कोरोनाची साखळी तुटली असे स्पष्ट होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 10363 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत 1211 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 31 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार देशातील मृतांची एकूण संख्या वाढून 339 इतकी झाली आहे. तर 1036 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments