rashifal-2026

कोरोना: धारावी नियंत्रणात, केंद्राकडून ठाकरे सरकारचं कौतुक

Webdunia
मंगळवार, 23 जून 2020 (16:03 IST)
मुंबईत धारावीत गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनानं थैमान घातलं होतं. अखेर धारावीतल्या रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश मिळालंय. त्यामुळे केंद्र सरकारनेही ठाकरे सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. 
 
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं धारावीत कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाची केंद्र सरकारनं दखल घेत, कौतुक केलंय.
 
मे महिन्यात धारावीत रुग्णवाढीचा दर 4.3 टक्के होता. हाच दर आता म्हणजे जून महिन्यात 1.2 झाला आहे.
 
एवढंच नव्हे, तर धारावीतल्या कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा वेगही आता 78 दिवसांवर आलाय.
 
दाटीवाटीचा भाग असूनही मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं काँटॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनचं काटेकोर पालन इत्यादी उपाययोजनांमधून धारावीत कोरोनाला नियंत्रित केलंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

मुंबईतील घाटकोपर येथे संध्याकाळच्या वॉकसाठी निघालेल्या वृद्ध व्यक्तीला रॉडने मारहाण करून हत्या

काँग्रेसने राज ठाकरेंशी युती नाकारली, कायदा मोडणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही असे म्हटले

नांदेड: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठवाली जन्मठेपेची कठोर शिक्षा

चंद्रपूर : कोचिंग स्टाफकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून NEET च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

पुढील लेख
Show comments