Dharma Sangrah

वेगाने वाढतोय कोरोना, केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना जाहीर, नियमावली जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 30 जून 2022 (15:08 IST)
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात केंद्र सरकारने कोरोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे- 
 
संशयित आणि पुष्टी झालेल्या कोरोना रुग्णांची लवकर तपासणी, चाचणी आणि त्यानंतरच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दक्षता आवश्यक आहे. यासाठी सर्व राज्यांना सुरक्षिततेची रणनीती बनवून संसर्ग रोखावा लागेल. 
लवकरात लवकर कोरोना रुग्णांची ओळख पटवणे, तत्काळ चाचणी करणे आवश्यक.
कोरोनाच्या व्हेरिएंटवरही दीर्घकाळ लक्ष ठेवावे लागणार आहे.
राज्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवावे आणि त्यापैकी काहींची आरटीपीसीआर चाचणीही केरावी.
सर्व नमुने जीनोम सिक्‍वेंसिंग पाठवावे.
प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आयसोलेशन आणि उपचारासाठी तातडीने लक्ष द्यावे.
संसर्ग पसरू नये याचे व्यवस्थापन केले पाहिजे.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय आणि इतर आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी.
जर त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास उपचारासोबतच कोरोना पसरू नये, यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे.
स्थितीवर लक्ष राखून ठेवणे महत्त्वाचे आहे.
मार्गदर्शक सूचनांचे सर्व जिल्ह्यांमध्ये पालन केले जावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील मतदार धार्मिक राजकारण नाकारतील काँग्रेसचा दावा

केंद्र सरकारने महाराष्ट्रात ८९,७८० कोटी किमतीचे ३८ रेल्वे प्रकल्प मंजूर केले

आरबीआयने या बँकेला दंड ठोठावला; कारण जाणून घ्या

विमानतळावर मधमाश्यांनी कहर केला; उड्डाण दीड तास उशिरा

भाजपने निवडणुकीत धार्मिक राजकारण आणि दुटप्पीपणाचा अवलंब केला; मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आरोप केला

पुढील लेख