Marathi Biodata Maker

वेगाने वाढतोय कोरोना, केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना जाहीर, नियमावली जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 30 जून 2022 (15:08 IST)
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात केंद्र सरकारने कोरोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे- 
 
संशयित आणि पुष्टी झालेल्या कोरोना रुग्णांची लवकर तपासणी, चाचणी आणि त्यानंतरच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दक्षता आवश्यक आहे. यासाठी सर्व राज्यांना सुरक्षिततेची रणनीती बनवून संसर्ग रोखावा लागेल. 
लवकरात लवकर कोरोना रुग्णांची ओळख पटवणे, तत्काळ चाचणी करणे आवश्यक.
कोरोनाच्या व्हेरिएंटवरही दीर्घकाळ लक्ष ठेवावे लागणार आहे.
राज्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवावे आणि त्यापैकी काहींची आरटीपीसीआर चाचणीही केरावी.
सर्व नमुने जीनोम सिक्‍वेंसिंग पाठवावे.
प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आयसोलेशन आणि उपचारासाठी तातडीने लक्ष द्यावे.
संसर्ग पसरू नये याचे व्यवस्थापन केले पाहिजे.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय आणि इतर आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी.
जर त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास उपचारासोबतच कोरोना पसरू नये, यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे.
स्थितीवर लक्ष राखून ठेवणे महत्त्वाचे आहे.
मार्गदर्शक सूचनांचे सर्व जिल्ह्यांमध्ये पालन केले जावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जंगलातील आगी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत म्हणाले

अशोक चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी, मैत्री गटांचे नेतृत्व करणार

परिचारिका आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे बोट कापले गेले; रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

"मदरसे बंद करा, ते दहशतवाद्यांना जन्म देतात," मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

पुढील लेख