Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाचा उद्रेक :नगर जिल्ह्याच्या 60 गावांमध्ये लॉक डाऊन

Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (10:40 IST)
कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली आहे तरी काही राज्यात कोरोनाचा उद्रेक अजून सुरु आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर जनजीवन सुरळीत होत आहे. राज्यात काही ठिकाणी कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत आहे. सध्या राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील 20 गावात कोरोनाची प्रकरणे वाढत आहे.या जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील तब्बल 60 गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या मध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना वगळता लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशी सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 
हे लॉक डाऊन 4 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहे त्यात त्यांनी कोरोनाच्या निर्बंधचे पालन करण्याचे सांगितले आहे.तसेच आजूबाजूच्या गावांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.लॉक डाऊन लावण्याच्या गावांमध्ये संगमनेर तालुक्यातील 24 गाव,श्री गौंदातील 9 गाव,राहतात 7 गाव आणि पारनेर तालुक्यातील 6 गावांचा समावेश आहे. या शिवाय श्रीरामपूर, पाथर्डी, कर्जत, नेवासा, शेवगाव, कोपरगाव,अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

LIVE: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबल यांना सर्वोच्च न्यायालया कडून मोठा दिलासा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ईडीची याचिका फेटाळली

नवाब मलिक यांना दिलासा,ॲट्रॉसिटी कायद्या प्रकरणी मुंबई पोलिस क्लोजर रिपोर्ट दाखल करणार

प्रज्ञानंदने देशबांधव हरिकृष्ण, गुकेश आणि अर्जुन इरिगेसी यांचा पराभव केला

विराट कोहली 12 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज,खेळणार रणजी सामना

पुढील लेख
Show comments