Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात कोरोना विषाणूमुळे 237 रुग्णांचा मृत्यू,10 हजारापेक्षा अधिक नवीन प्रकरणांची नोंदणी

राज्यात कोरोना विषाणूमुळे 237 रुग्णांचा मृत्यू 10 हजारापेक्षा अधिक नवीन प्रकरणांची नोंदणी
Webdunia
बुधवार, 16 जून 2021 (22:49 IST)
राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 10,107 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. बुधवारी आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात कोरोना विषाणूची 237 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. आज पुन्हा एकदा रूग्णांची तब्येत बरी होण्याचे प्रमाण नव्या प्रकरणांपेक्षा अधिक आहे ही दिलासा देणारी बाब आहे.
 
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,36,661 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या 59,34,880 वर पोहचली आहे. मंगळवारी देखील राज्यात कोरोना विषाणूचे 10 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले.
 
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात गेल्या  24 तासात कोविड -19 चे 512 नवीन रुग्ण आढळले आणि त्यात  38 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. सर्व जिल्हा मुख्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या भागातील 8 जिल्ह्यांपैकी लातूर जिल्हा सर्वाधिक बाधित झाला आहे. तेथे 39 नवीन संसर्ग झाल्याचे प्रकरण आढळले आहे आणि 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये 120 नवीन प्रकरणे आणि सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबादमध्ये  120 नवीन प्रकरणे आणि सहा मृत्यू तर बीडमध्ये 157 नवीन प्रकरणे  आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख