Dharma Sangrah

सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त

Webdunia
गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (08:45 IST)
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. राज्यात  सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त निघाली आहे. राज्यभरात बुधवारी  १८ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित आढळले, तर १९ हजार १६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. याचबरोबर  ४८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७८.६१ वर पोहचला आहे.
 
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १३ लाख ८४ हजार ४४६ वर पोहचली आहे. ज्यामध्ये २ लाख ५९ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ८८ हजार ३२२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३६ हजार ६६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.
 
सध्या राज्यात २१ लाख ६१ हजार ४४८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २९ हजार १७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments