Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष गाड्या सोडा

परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष गाड्या सोडा
Webdunia
गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:45 IST)
परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून केली लआहे. कोरोनाचे संकट असल्याने केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची व त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात, असे ते म्हणालेत.
 
 रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात. तसेच त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्रात केल आहे. अजित पवार यांनी परप्रांतीय मजुरांच्या मुद्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची विनंती केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: ईव्ही वाहने आता करमुक्त असतील मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

श्रीलंकेचे नौदलाने समुद्रात मासेमारी करणारे ११ भारतीय मच्छीमार पकडले

मी निवडणूक लढवणार नाही... मुख्यमंत्री योगी यांच्या विधानामुळे उत्तर प्रदेशात राजकीय चर्चा वाढली

मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळला

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत काँग्रेस आणि शिवसेना युबीटवर ​​वर टीका केली

पुढील लेख
Show comments