Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोरोना अनियंत्रित 24 तासात 23 हजाराहून अधिक प्रकरणे

Webdunia
बुधवार, 17 मार्च 2021 (22:27 IST)
आज महाराष्ट्रात सर्वाधिक 23 हजारहुन अधिक नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणे नोंदली गेली. बऱ्याच जिल्ह्यात प्रतिबंध आणि रात्रीचा कर्फ्यू जाहीर करून देखील महाराष्ट्रात प्रकरणे थांबत नाही. महाराष्ट्र सध्या  कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. गेल्या आठवड्यात केंद्राची टीम कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात पोहोचली होती. या टीमने दिलेल्या माहितीच्या आधारे सचिवांनी राज्य सरकारला पत्र लिहिले. केंद्राने राज्यात खबरदारीमध्ये दुर्लक्षितपणा आणि कमकुवत यंत्रणा नमूद केली.  
कोरोना विषाणूंच्या वाढत्या घटनांमुळे या वेळी केंद्र आणि राज्यसरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आता त्या राज्यात देखील कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहे ज्या राज्यात आतापर्यंत कमी प्रकरणे होती.  
याच अनुक्रमात पंजाब,गुजरात, कर्नाटक,आणि राजधानी दिल्ली मध्ये देखील प्रकरणे वाढत आहे. 
 

संबंधित माहिती

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

पुढील लेख
Show comments