Marathi Biodata Maker

महाराष्ट्रात कोरोना अनियंत्रित 24 तासात 23 हजाराहून अधिक प्रकरणे

Webdunia
बुधवार, 17 मार्च 2021 (22:27 IST)
आज महाराष्ट्रात सर्वाधिक 23 हजारहुन अधिक नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणे नोंदली गेली. बऱ्याच जिल्ह्यात प्रतिबंध आणि रात्रीचा कर्फ्यू जाहीर करून देखील महाराष्ट्रात प्रकरणे थांबत नाही. महाराष्ट्र सध्या  कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. गेल्या आठवड्यात केंद्राची टीम कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात पोहोचली होती. या टीमने दिलेल्या माहितीच्या आधारे सचिवांनी राज्य सरकारला पत्र लिहिले. केंद्राने राज्यात खबरदारीमध्ये दुर्लक्षितपणा आणि कमकुवत यंत्रणा नमूद केली.  
कोरोना विषाणूंच्या वाढत्या घटनांमुळे या वेळी केंद्र आणि राज्यसरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आता त्या राज्यात देखील कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहे ज्या राज्यात आतापर्यंत कमी प्रकरणे होती.  
याच अनुक्रमात पंजाब,गुजरात, कर्नाटक,आणि राजधानी दिल्ली मध्ये देखील प्रकरणे वाढत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments