Dharma Sangrah

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

Webdunia
मंगळवार, 7 एप्रिल 2020 (07:33 IST)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ठेवा अशी मागणी मदी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी बीसीजीच्या अहवालाचा हवाला दिला आहे.

3 जूनपर्यंत भारतात परिस्थिती आटोक्यात येईल असे या अहवालात म्हटलचे राव यांनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवण्याची मागणी केली आहे. खरेतर लॉकडाउन संपण्यासाठी 14 एप्रिल ही तारीख अजून उजाडाची आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

आचारसंहिता असूनही, महायुतीला पैसे वाटण्याची मोकळीक; संजय राऊत यांचा निवडणूक आयोगावर आरोप

४ पाकिस्तानी-अमेरिकन खेळाडूंना व्हिसा मंजुरीस विलंब, भारतात होणारा टी-२० विश्वचषक

काशीमध्ये मणिकर्णिका घाट आणि देवी अहिल्याची मूर्ती तोडण्यात आली, इंदूरमध्ये संताप व्यक्त

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात २९ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले

तेलंगणात ५०० कुत्र्यांची निर्घृण हत्या, सरपंच आणि अधिकाऱ्यांवर आरोप; या हत्येमागे निवडणूक आश्वासन आहे का?

पुढील लेख
Show comments