Marathi Biodata Maker

कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होईल : आरोग्य मंत्री राजेश टोपे

Webdunia
शनिवार, 9 मे 2020 (09:30 IST)
मुंबईतली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. ते पीटीआयशी बोलत होते.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल हे काल मुंबईत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. कंटेन्मेंट झोनच्या सीमा बंद कराव्यात, तसंच बाधितांचा शोध-चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा, असं अग्रवाल यांनी सांगितल्याची माहिती टोपे यांनी दिली.
 
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चाचण्या कराव्या, बाधित रुग्ण शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची सूचनाही अग्रवाल यांनी केल्याचं टोपे यांनी सांगीतलं. राज्यातल्या एकूण १७ हजार ९७४ रुग्णांपैकी ११ हजार ३९४ रुग्ण मुंबईतले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments