Dharma Sangrah

3 मे पर्यंत भारतात लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Webdunia
मंगळवार, 14 एप्रिल 2020 (10:20 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणाही केली. पुढे ते म्हणाले तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे.
 
लॉकडाऊनबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत 
 
भारताने जर वेळीच कठोर निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काय असती, याची कल्पनाही करवत नाही. सोशल डिस्टंन्सिंग आणि लॉकडाऊनचा फार मोठा फायदा देशाला झाला आहे. आर्थिकरित्या पाहिलं तर देशाला मोठी किमत चुकवावी लागली आहे. पण भारतीयांच्या तुलनेत ती किंमत काहीच नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात रेडी रेकनर दरांमध्ये वाढ होणार नाही

अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा, ४५ प्रमुख राजकारणी आणि डॉक्टरांची नावे समोर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

हत्तीरोग निर्मूलनासाठी राज्यात त्रिऔषधोपचार मोहीम तीव्र

१ एप्रिलपासून हे १० नियम बदलणार आहेत

शिवसेनेच्या चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलली

पुढील लेख
Show comments