Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले

Webdunia
बुधवार, 3 जून 2020 (09:28 IST)
राज्यात १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या २२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद  झाली आहे.  नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:  ठाणे- ७४ (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर- १०), नाशिक- २ (नाशिक १, अहमदनगर १), पुणे- २१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर- ३ (सांगली ३) अकोला-३ (अकोला ३).

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

उष्णतेमुळे महाराष्ट्रातील शाळांच्या वेळात बदल, नवीन वेळापत्रक लागू

जयपूरहून चेन्नईला येणाऱ्या विमानाचा टायर लँडिंगपूर्वीच फुटला,विमानाची आपत्कालीन लँडिंग

LIVE: प्रत्येक गोष्टीवर वाद निर्माण करण्याची गरज नाही, वाघ्याच्या स्मारकावर फडणवीसांचे विधान

प्रत्येक गोष्टीवर वाद निर्माण करण्याची गरज नाही, वाघ्याच्या स्मारकावर फडणवीसांचे विधान

मस्कने स्वतःच्या कंपनी XAI ला $33 अब्ज मध्ये X ला का विकले,जाणून घ्या

पुढील लेख
Show comments