rashifal-2026

दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रतील विद्यार्थी परतणार

Webdunia
शनिवार, 16 मे 2020 (09:32 IST)
उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवी दिल्लीत गेलेले महाराष्ट्रातील सुमारे पंधराशेहून अधिक विद्यार्थी तिथे टाळेबंदीमुळे अडकून पडलेल आहेत. त्यांना राज्यात परत आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून शनिवारी ते राजधानी दिल्लीतून निघणार असल्याचे  सांगण्यात आले आहे. दिल्लीहून शनिवार संध्याकाळी ४ वाजता रेल्वे निघणार असून ती पुण्यामध्ये (रविवार) दिवशी संध्याकाळी ४ वाजता पोहचणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

वंदे मातरमच्या 150 वर्षांवर लोकसभेत चर्चा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; "मी कोणताही पक्ष चालवत नाही,"

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

प्रज्ञानंदाचा उल्लेखनीय पराक्रम, FIDE सर्किट जिंकून २०२६ कॅंडिडेट स्पर्धेत स्थान मिळवले

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

पुढील लेख
Show comments