गुरुचरित्र अध्याय 14 याचे खूप महत्तव आहे. या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात. या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायंदेओ यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली. कोणतीही सुटत नसलेल्या अडचणीपासून मुक्त होण्यासाठी भक्तांद्वारे अध्याय 14 वाचलं जातं.
हा अध्याय वाचल्याने अडचणीतून मार्ग निघतो, मनाला आनंद आणि शांती मिळते.