Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज तिवारी यांचा दिल्ली विजयाचा दावा

Manoj Tiwari
Webdunia
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (11:17 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष विजी होईल, असा अंदाज सर्वच एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. मात्र, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपच्या विजाचा दावा केला आहे. मतदानाच्या अखेरच्या तीन तासात झालेल्या मतदानामुळे भाजप विजयी होणार असल्याचे त्यांनी गणित मांडले आहे. 
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अखेरच दोन तासामध्ये 17 टक्के मतदान झाले असल्याचे तिवारी यांनी सांगितले. ईव्हीएम मतदानाची आकडेवारी ही दुपारी तीन वाजेपर्यंतची आहे. एक्झिट पोल करणार्‍या संस्थांनीदेखील ही आकडेवारी तीन वाजेपर्यंतची असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दुपारी तीन ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपला अनुकूल मतदान झाले असल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षानेदेखील दुपारी तीननंतर झालेले मतदान आपल्याच बाजूने झाल्याचा दावा केला आहे.
 
भाजप नेते बी. एल. संतोष यांनीदेखील ट्विट करून एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अखेरच्या काही तासांत झालेले मतदान, ईव्हीए मशीनबाबत संशय निर्माण होईल, असे आपकडून होणारा प्रचार याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

भारताने दहशतवादी हल्ल्यांना अशा प्रकारे प्रत्युत्तर द्यावे, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांचे विधान

मुंबई: अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या वडिलांना २० वर्षांची शिक्षा

बीड : टायर फुटल्याने पिकअप उलटला, ३ जणांचा मृत्यू, १९ जखमी

LIVE: जातीय जनगणना हा राहुल गांधींचा राजकीय विजय- हर्षवर्धन सपकाळ

RR vs MI: सलग सहाव्या विजयासह मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली

पुढील लेख
Show comments