Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दसर्‍याला सोने म्हणून आपट्याची पाने का वाटतात?

Webdunia
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (14:53 IST)
दसर्‍याला सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देतात, याचे कारण आहे तरी काय-
 
1. असे म्हणतात की प्रभू श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी शमी वृक्षाची पूजा केली होती.
 
2. जेव्हा श्रीराम अयोध्या परत आले होते तेव्हा त्यांनी लोकांना सोने वाटले होते. म्हणून प्रतीक स्वरुप लोक ही पाने देतात.
 
3. पांडवांनी अज्ञातवास दरम्यान आपली शस्त्रे या वृक्षावरच लपवले होते. नंतर शमी पूजन करुन वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली.
 
4. महर्षी वरतन्तु यांनी आपल्या शिष्याकडून दक्षिणा म्हणून 14 कोटी स्वर्ण मुद्रा मागितल्या. तेव्हा राजा रघु यांना इंद्र यांनी शमी वृक्षाच्या माध्यमातून मुद्रा दिल्या होत्या.
 
5. दसर्‍याच्या दिवशी या वृक्षाचे पूजन केल्याने शनी प्रकोप शांत होतो कारण हे वृक्ष शनिदेवाचे साक्षात रूप मानले गेले आहे.
 
6. विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्ष पूजा केल्याने घरात तंत्र-मंत्राचा प्रभाव नाहीसा होता.

Edited by: Rupali Barve

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments