suvichar

दसर्‍याच्या दिवशी विड्याचे सेवन करण्यामागे हे आहे 4 कारण ...

Webdunia
गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (17:04 IST)
विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा देखील असतात, ज्यात एक आहे हनुमानाला पानाचा विडा अर्पित करणे आणि त्या विड्याचे सेवन करणे. खास करून जेव्हा हा सण मंगळवारी येतो. 
 
कारण - विड्याला प्रेम आणि विजयाचा प्रतीक मानण्यात आले आहे. तसेच विड्या शब्दाचा आपला एक विशेष महत्त्व आहे, ज्याला कर्तव्याच्या रूपात वाईटपणावर चांगल्यापणाची विजय मिळवण्यासाठी देखील बघण्यात येते. 
 
हेच कारण आहे की दसर्‍याच्या दिवशी रावण दहनानंतर विड्याचे सेवन केले जाते. दसर्‍याच्या दिवशी पानाचे सेवन करून लोक असत्या वर सत्याच्या विजयाचा आनंद साजरा करतात. पण या विड्याला रावण दहना अगोदर हनुमानाला अर्पित केला जातो, ज्याने त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो.
 
दसर्‍याच्या पानाने सेवन करण्यामागे एक कारण अजून आहे की या वेळेस मोसमात बदल होतो, ज्यामुळे संक्रामक आजारांचा धोका वाढतो. अशात विड्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. 
 
एक कारण असे नवरात्र‍ित 9 दिवसाचा उपास केल्याने पचन क्रिया प्रभावित होते. अशात पानाचे सेवन केल्याने भोजन पचण्यास सोपे जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

गंगा आरतीबद्दलच्या या ५ अलौकिक गोष्टी तुम्हाला थक्क करून सोडतील

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

आजपासून 'नवतपा' प्रारंभ! पुढील ९ दिवस असतील अत्यंत उष्ण, कोणत्याही परिस्थितीत या चुका टाळा

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments