Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रावण दहन झाल्यावर हे करा, सर्व अडथळे दूर होतील

Webdunia
दसर्‍याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानले गेले आहे. या दिवशी पक्षी दिसल्यास वर्ष सुखात जातात.
रावण दहन झाल्यावर उरलेलं लाकूड मिळाले तर घरी आणून सुरक्षित जागेवर ठेवावे. याने नकारात्मक घरात प्रवेश करत नाही.
 
दसर्‍याच्या दिवशी लाल रंगाचे नवीन वस्त्र किंवा रुमालाने दुर्गा देवीचे पाय पुसून वस्त्र तिजोरीत ठेवावे. घरात बरकत येते.
 
दसर्‍याला देवी प्रवास करते म्हणून या दिवशी प्रवास करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी प्रवास केल्याने सर्व अडथळे दूर होतात. परदेशी प्रवासाची इच्छा बाळगणार्‍यांनी या दिवशी लहानच का नसो पण प्रवास करणे फायदेशीर ठरेल.
 
दसरा ते शरद पौर्णिमा पर्यंत चंद्र किरणे अमृत समान असतात. म्हणून दसरा ते शरद पौर्णिमेपर्यंत रात्री 15 मिनिट चंद्राकडे त्राटक बघावे. याने डोळ्यासंबंधी आजार दूर होतात आणि ज्योत तेज होते.
 
या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होते. शत्रू भय नसून आरोग्य आणि धनाची प्राप्ती होते.
 
या दिवशी जीवनात शुभता, यश मिळवण्यासाठी आपल्या घरात किंवा एखाद्या मंदिरात लाल झेंडा लावावा.

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments