Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रहणकाळात काय कराल?

Webdunia
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूने लागणारे सुतक सूर्यग्रहणाच्या काळातही असते. सूतक काळात खाणे- पिणे तसेच संभोग वर्ज्य करावा. ग्रहण काळात झोप टाळावी. लघुशंका तसेच प्रात:र्विधी शक्यतो करू नये.

या काळात खाणेही टाळावे. अबालवृध्द व आजारी व्यक्तीला झोपूही देऊ नये. सुतक काळात शिजवलेले अन्न, कापून ठेवलेली भाजी किंवा फळ दुषित होत असते. ते खाऊ नये. मात्र, तयार झालेलेल्या जेवणात तूप, तेल, दूध, दही, लस्सी, लोणी, पनीर, लोणचे, चटणी यात तीळ ठेवल्याने पदार्थ दूषित होत नाहीत. सुकलेल्या पदार्थांमध्ये तीळ ठेवण्‍याची आवश्यकता नसते.

ग्रहण काळात कोणत्याही मंत्राचा जप फलदायी असतो. महामृत्युंजय मंत्र जपामध्ये सर्व प्रकारचे दु:ख, अडचणी दूर करण्याची ताकद आहे. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर निघू नये. कोणती भाजी कापू नये. ग्रहण काळात गर्भधारणा झाली तर जन्माला येणारे बालकात अनेक प्रकारचे व्यंग येतात.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख