Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निकाल अपेक्षितच, दिल्लीत धक्का: राजनाथ

भाषा
सोमवार, 8 डिसेंबर 2008 (16:32 IST)
पाच राज्यातील निवडणूक निकाल निराशाजनक नसून पक्षाकडून कॉंग्रेसकडे फक्त एकज राज्य गेल्याचे भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

मात्र दिल्लीत पक्षास बहुमत अपेक्षित होते, मात्र येथील निकाल आश्चर्यकारक ठरले असे ते म्हणाले. दिल्लीत कॉंग्रेस विजयी हॅट्रीक साधत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पक्षाने सत्ता राखल्याने एकंदरीत चांगला कामगिरी राहिली आहे.

भाजपास फक्त राजस्थान गमवावे लागले आहे. दिल्लीत स्थानिक प्रश्न महत्त्वपूर्ण ठरले असून मतदारांनी कुणाला निवडून द्यायचे याबाबत अगोदरच मत निश्चित केले होते, असेही ते म्हणाले. मात्र राजस्थानातील निकाल अनपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

Show comments