Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजस्थानात 12 मंत्र्यांचे पानिपत

भाषा
राजस्थानात वसुंधरा सरकारविरोधात असलेला जनादेश निवडणूक निकालानंतर उघड झाला असून, जरी वसुंधरा राजेंना जनतेने निवडून दिले असले तरी त्यांच्या 12 मंत्र्यांचे मात्र या निवडणुकांमध्ये पानिपत झाले आहे.

विधानसभा अध्यक्ष सुमित्रा सिंह यांचाही समावेश आहे. त्यांना कॉग्रेसच्या रिता चौधरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

दुसरीकडे राज्य सरकारचे गृह मंत्री अमरा राम, सिंचन मंत्री सांवरमल जाट, समाज कल्याण मंत्री मदन दिलावर, सहकार मंत्री नाथू सिंह गुर्जर, आणि महिला व बाल कल्याण मंत्री कनकमल कटारा यांचा पराभव झालेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे.

ग्रामीण विकास मंत्री कालूलाल गुर्जर, परिवहन मंत्री यूनुस खान राज्य मंत्री राम मेघावल आणि सुरेंद्र पाल, शहरी विकास मंत्री सुरेंद्र गोयल आणि क्रीडा मंत्री प्रताप सिंह सिंघवी यांचाही मोठ्या फरकाने पराभव झाल्याने भाजपाला धक्का बसला आहे.

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

Show comments