Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन आठवड्यात विदर्भात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

- नितिन फलटणकर

Webdunia
बुधवार, 16 जुलै 2008 (09:58 IST)
केंद्र सरकारने कर्ज माफीची घोषणा केल्यानंतर अद्यापही पावसाने दिलेल्या दग्याने आणि सरकारची योजना शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहचू न शकल्याने विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात विदर्भातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपली जिवनयात्रा संपवली आहे.

महादेव मंगू जाधव या शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, तर कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने याला कंटाळून रिधोरा खंडोपंत येथील श्रीकृष्ण प्रधान या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशणं केले.

दुसरीकडे अमरावतीतील भारत ढकरे या शेतकऱ्यानेही कर्जाला आणि वीज वितरक कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.

पावसाने उघडीप घेतल्याने आणि परिवाराचा खर्च सोसणे असाहाय्य झाल्याने वर्दा जिल्यातील शंकरराव मरस्काल्हे या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

हंगाम सुरू झाल्यापासून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून, आता पर्यंत 35 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

Show comments