मैत्रीचा निर्मळ धागा काही
काळापुरता जोडणारा नसावा
तर ती अनंत काळची असावी.
मैत्रीमधूनच काही नाती निर्माण होतात ती
गुलाबासारखी निर्मळ असावी
आणि मोगर्याच्या फुलासारखी सुंगधित असावी.