Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणपतीने महाभारत लिहिण्यासाठी कुठली अट ठेवली होती!

वेबदुनिया
महर्षि वेद-व्यासच्या मनात जेव्हा 'महाभारत'च्या कथेला लिपिबद्ध करण्याचा विचार आला तेव्हा ब्रह्माने परम विद्वान श्री गणपतीच्या नावाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला.

WD

यावर श्री गणपतीने अशी अट टाकली होती की, मी तेव्हाच कथा लिहीन जोपर्यंत माझ्या लेखणीला विराम लागणार नाही. या अगोदर परंपरागत पद्धतीने महाभारत कंठस्थ केले जात होते परंतु 'जय संहिता' जी 'महाभारत' म्हणून प्रसिद्ध झाली ती प्रथमच लिपिबद्घ कथा आहे म्हणजे हे स्पष्ट आहे की आर्य साहित्यात लेखनाची परंपरा सुरू करणारे पार्वतीपूत्र गणपतीच आहे.

WD

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

सर्व पहा

नक्की वाचा

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

Show comments