Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एप्रिलच्या मध्यापासून लोकसभा निवडणुका; आयोगाची तयारी सुरु

Webdunia
सोमवार, 3 मार्च 2014 (19:00 IST)
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून एप्रिल महिन्याच्या मध्यापासून 
 
निवडणूक होण्याची शक्यता आहे. सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 एप्रिलला होण्याचे 
 
अनुमानही निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त  केले आहेत. आयोग लवकरच निवडणुकीच्या घोषणेसोबत राजकीय 
 
पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करणार आहे.
 
15 व्या लोकसभेचा कार्यकाळ एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे नव्या लोकसभेची स्थापना 31 मे रोजी करावी लागणार आहे. 
 
आयोगाने मतदान वेळापत्रक तयार केले असून त्याला अंतिम रुप देण्याची काम सुरु आहे. 
 
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखावरून 70 लाख रुपये करण्‍यात आली आहे. ‍याशिवाय 
 
मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या यादीत आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’ या बटणाचा पर्यायही मतदारांसाठी उपलब्ध करून दिले जाणार 
 
आहे. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments