Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधींना होऊ शकते तीन वर्षांची शिक्षा?

Webdunia
शुक्रवार, 9 मे 2014 (15:47 IST)
केंद्रीय निववडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. अमेठीत मतदान सुर असताना राहुल गांधी यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला होता.

राहुल गांधी यांच्यासाठी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग शुक्रवारी चौकशी करून निर्णय देणार आहे. राहुल गांधी दोषी आढळल्यास त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते. राहुल गांधी यांनी अमेठीत मतदान सुरु असताना ईव्हीएमजवळ उभे राहून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय चुनाव आयोगाला याप्रकरणाशी संबंधित माहिती अमेठी जिल्हा निवडणूक अधिकारीकडून प्राप्त झाली आहे. राहुल गांधी या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा तुरुंगवास अथवा दंडात्मक कारवाईची शिक्षा होऊ शकते.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार 'रिप्रजेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट' कलम 128 चा भंग केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात कारवाईचे शस्त्र उपसले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments