Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाणक्य प्रमाणे अश्या मुलीशी विवाह करणे योग्य नाही

Webdunia
लग्नासाठी मुली शोधत असाल तर सर्वात आधी आपण तिचं सौंदर्य बघता पण केवळ सुंदरतेवर भुलू नका. मनाची सुंदरता विसरू नका. मुलीच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्या भूमितीवर करणे आपल्यासाठी कष्टकारी ठरू शकतं. म्हणून येथे काही टिप्स देण्यात येत आहे. चाणक्यप्रमाणे दिसायला सुंदर आणि आकर्षक असल्या तरी या मुलींशी विवाह करू नका:
धांदरट/वेंधळी/वेडपट- चेहर्‍याने सुंदर पण कमी डोकं असलेली मुलगी निवडणं योग्य ठरणार नाही. एक दोन भेटीत तिचा वेडपटपणा आपल्याला चंचल स्वभावाची आहे म्हणून आवडू शकतो पण जीवनभर तो कामाचा नाही हे लक्षात घ्या.

कुळाला शोभणारी: आपल्या कुळाला शोभणारी मुलगी आपलं घर सांभाळू शकते. आपल्या कुळापेक्षा अती उच्च किंवा अती नीच कुळाची मुलगी घराचा नाश करू शकते. विवाहात कन्याचे गुणच कुटुंब सावरायला सहायक असतात.
 
कडू बोलणारी: वाईट आणि कडू बोलणार्‍या मुलीचा स्वभावही वाईटच असतो. अश्या स्त्रीमुळे घरातील वातावरण नेहमी नकारात्मक राहील. ज्यामुळे घरात अशांती आणि इतरांशी संबंध खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कजाग: अशिष्ट आणि कजाग स्त्रीशी लग्न करणे योग्य नाही. अश्या मुली नवर्‍याला दाबून ठेवतात. स्वत:चा वर्चस्व गाजवतात आणि आपल्या इच्छांप्रमाणे काम करतात.
 
खोटारडी: च्या स्त्रीला खोटं बोलण्याची सवय असेल ती आपल्याला कधीही धोका देऊ शकते. अशाने कुटुंब तुटण्याची वेळ येते. 

देव-धर्म न मानणारी: जी मुलगी देवपूजा मानत नाही किंवा तिच्या मनात परमात्मा विषयी श्रद्धा- विश्वास नाही अश्या मुलीशी लग्न करू नये. अशी स्त्री मुलांना संस्कार देण्यात कमी पडेल.

अनैतिक संबंध ठेवणारी:  हल्ली प्रेम विवाहात मुला-मुलींना एकमेकाबद्दल सर्व काही माहीत असतं. पण जी मुलगी आधीपासून कोणच्या प्रेमात होती, तिचे त्यासोबत संबंध होते हे माहीत असूनही जर आपण त्या स्त्रीशी लग्न करायला तयार असाल तर सावध व्हा. ती कधीही आपल्या धोका देऊ शकते.

 
 
 

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments