Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवण्याच्या सुरवातीला तिखट व शेवटी गोड का?

Webdunia
जेव्हा ही एखादा धार्मिक किंवा पारिवारिक उत्सव साजरा केला जातो तेव्हा खाद्यपद्धतीमध्ये पाळत असलेल्या नियमांनुसार जेवण्याची सुरुवात तिखट पदार्थाने करून गोड पदार्थ जेवण्याच्या शेवटी खाण्याची पद्धत आहे.


 
वैज्ञानिक कारण: ति‍खट खाल्ल्याने आमच्या पोटात पाचक घटक आणि ऍसिड सक्रिय होतात ज्याने पाचक प्रणाली सुरळीत काम करते. आणि शेवटी गोड खाल्ले की ऍसिडची तीव्रता कमी होते. या पद्धतीने पोटात जळजळ होत नाही.

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Show comments