Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का करतात राख/अस्थीचे गंगेत विसर्जन?

Webdunia
मृत्यूनंतर राख आणि अस्थीकळश पवित्र नदी (गंगा, क्षिप्रा, गोदावरी, नर्मदा, कावेरी इतर) यात विसर्जित करण्याची प्रथा आहे. त्यातून गंगेत विसर्जन करणे उत्तम मानले आहे. धार्मिक ग्रंथाप्रमाणे गंगेला देव नदी असा मान दिलेला आहे. गंगा श्री हरी विष्णू यांच्या चरणातून निघाली आणि महादेवाच्या जटांमध्ये जाऊन बसली आहे. असे मानले आहे की मृत्यूनंतर जितके वर्ष अस्थी गंगेत राहतात, तेवढ्या वर्षापर्यंत तो व्यक्ती स्वर्गलोकात पुजला जातो. जोपर्यंत गंगेत अस्थी असते तो पर्यंत ती आत्मा शुभ लोकांमध्ये निवास करत आनंदात राहते. असे ही म्हणतात की जोपर्यंत मृत व्यक्तीचे फूल गंगेत विसर्जित केल्या जात नाही तोपर्यंत मृत आत्म्याची परलोक यात्रे प्रारंभ होत नसते. 
पवित्र नद्यांमध्ये विसर्जनामागे वैज्ञानिक कारणही आहेत. नद्यांच्या पाण्यात पारा आढळतो, ज्याने हाडांमध्ये आढळणारे कॅल्शियम आणि फॉस्फोरस पाण्यात विरघळून जाता. हे पाण्यात राहणार्‍या जंतूंसाठी पौष्टिक आहाराचे काम करते. हाडांमध्ये आढळणारे सल्फर पार्‍यामध्ये मिसळून पाण्याला स्वच्छ ठेवण्याचे काम करतं.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments