Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिथुन संक्रांती पौराणिक कथा आणि पाटा वरवंट्याच्या पूजेचे महत्त्व

मिथुन संक्रांती पौराणिक कथा
Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (12:36 IST)
आपल्याला माहित आहे की निसर्गाने पृथ्वीवरील सर्व स्त्रियांना मासिक पाळीचे वरदान दिले आहे. मासिक पाळीमुळेच आई होण्याचे सौभाग्य प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार मिथुन संक्रांतीच्या दिवशी भू देवी किंवा पृथ्वी मातेला सलग 3 दिवस मासिक पाळी आली होती, जे पृथ्वीच्या विकासाचे प्रतीक मानले जाते, म्हणून पृथ्वी मातेचे रूप लक्षात घेऊन पाटा वरवंटा म्हणजे सिलबट्टाला स्नान घातलं जातं. त्याची पूजा केली जाते.
 
यासाठी मिथुन संक्रांतीच्या दिवशी स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. यानंतर पाटा वरवंट्याला पाणी आणि दुधाने स्नान करवावे. नंतर त्यावर सिंदूर आणि चंदन लावावे, फुले व हळद अर्पण करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संत तुकडोजी महाराज यांचे १२ श्लोक

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

गणपती आरती संग्रह भाग 1

Akshaya Tritiya 2025 अक्षय तृतीया विशेष नैवेद्य थाळी

Tukdoji Maharaj Jayanti राष्ट्र संत तुकडोजी महाराज मंदिर अमरावती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments