Dharma Sangrah

मनाचीये द्वारी उभा क्षणभरी

Webdunia
निर्गुण  निराकार  निर्विचार अवस्था  केव्हा  प्राप्त होते ? जेव्हा  तनाने,मनाने  एकचित्त  होवून  गुरुचरणी लीन  होवून  स्मरण  केल्यानंतर  आलेली  प्रचिती !
त्याकरिता  आपलाची  वाद  आपणासि  व्ह्यायला  हवा. मनाची  नितळता  आपोआप  अनुभवायास  मिळते. जेथे सांसारिक  मोठ्या  वाटणार्या  समस्या अगदी  य:कश्चीत  होवून  त्याचा  विसर  पडतो.  त्यासाठी  चिंतन, मनन आवश्यक  आहे. प्रत्येकाचे  स्वतःचे  असे  छोटे - मोठे  आकाश  आहेच.  फक्त  आवश्यकता  आहे  ते शोधण्याची ! 
म्हणूनच  'मनाचीये  द्वारी  उभा  क्षणभरी' अनूभवून  तर  बघा !
आपणास  सर्व  दिवस आरोग्य सम्पन्न  तथा  मंगल  जावो ! शुभम  भवतू  !  
- स्नेहल  खंडागळे
सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya 2026 अक्षय तृतीयेला मीठ का खरेदी करावे?

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेचे हे 5 गुप्त उपाय गरिबी दूर करतील

अक्षय तृतीयेपूर्वी हे 5 काम केले नाहीत तर लक्ष्मी रुसते!

अक्षय तृतीयाला काहीतरी वेगळं आणि 'रॉयल' 'मँगो फ्लेवर करंजी' एक भन्नाट पर्याय

कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र जागृत परशुराम मंदिर चिपळूण

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments