Dharma Sangrah

म्हणून सकाळी 8 नंतर अंघोळ करू नये

Webdunia
अंघोळ केव्हा आणि कशी करावी यावर घरातील सुख शांती आणि समृद्धी वाढणे निर्भर करते. खास करून घरातील स्त्रीच्या हातात. मग ती स्त्री आईच्या रूपात असो, बायकोच्या रूपात किंवा बहिणीच्या स्वरूपात असो. घरातील वयोवृद्ध देखील नेहमी समजवतात की सूर्योदयाआधी स्नान करणे सर्वश्रेष्ठ असत. असे केल्याने धन, घरात सुख शांती आणि समाजात प्रतिष्ठा वाढते. सकाळच्या अंघोळीला धर्म शास्त्रात चार उपनाम देण्यात आले आहे. जुन्या काळात यासाठीच लोक सूर्योदयाआधी अंघोळ करत होते.  
 
1. मुनी स्नान- ही अंघोळ सकाळी सूर्योदयाआधी 4 ते 5च्या दरम्यान केली जाते. मुनी स्नान सर्वोत्तम आहे. या काळात स्नान करणार्‍या जातकांच्या घरात सुख शांती, समृद्धी, विद्या, बल, आरोग्य, चेतना सदैव कायम राहते.  
 
2. देव स्नान- ही स्नान पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान केली जाते. देव स्नान उत्तम आहे. या दरम्यान स्नान करणार्‍या जातकांच्या जीवनात यश, कीर्ती, धन, वैभव, सुख-शांती, समाधान नेहमी कायम असतो.  
 
3. मानव स्नान- ही स्नान सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान केली जाते. या दरम्यान स्नान करणार्‍यांना कामात यश, उज्ज्वल भाग्य, चांगल्या कर्मांची समज तर मिळतेच, तसेच कुटुंबात देखील एकी कायम राहते.  
 
4. राक्षसी स्नान- ही स्नान सकाळी 8 वाजेनंतर केली जाते. कुठल्याही मनुष्याला आठ नंतर अंघोळ नाही केली पाहिजे. अशी स्नान हिंदू धर्मात निषेध आहे. या काळात स्नान करणार्‍या लोकांच्या घरात दरिद्रता, नुकसान, क्लेश, धन हानी, कष्टाळू जीवन जगावे लागते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

Saphala Ekadashi 2025 सफला एकादशी कधी? शुभ -मुहूर्त, नियम आणि महत्व जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

मंगळवारी उपवास करताना टाळाव्यात अशा ५ चुका

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments