Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिव्यध्वनी : श्री श्री रविशंकर

Webdunia
मंगळवार, 24 मे 2016 (11:27 IST)
आपली सर्वप्रथम आणि अगदी पहिली बांधिलकी म्हणजे या जगात सेवा करणे.
 
जर तुमच्या जीवनात भय असेल तर ते बांधिलकीच्या अभावामुळेच. जर तुमच्या जीवनात गोंधळ असेल तर तो बांधिलकीच्या अभावामुळेच.
 
मी इथे या जगात सेवा करण्यासाठी आहे, हाच विचार ‘मी’ला विरघळून टाकतो आणि जेव्हा ‘मी’ विरघळतो तेव्हा सार्‍या काळज्याच मिटतात. सेवा ही सोयीनुसार किंवा आनंदासाठी करण्याची एखादी गोष्ट नाही. सेवा करत राहाणे हाच जीवनाचा अंतिम उद्देश आहे.
 
अनिर्बध मन दु:खी असते. बांधिलकी असलेल्या मनाला खडतर अनुभव येतील पण त्यांच्या कष्टाची फळे ते वेचतील.
 
जेव्हा तुमची सेवा हा तुमच्या आयुष्याचा एकमेव उद्देश बनवता तेव्हा भय गळून पडते. मनाची एकात्मता आणि हेतूपूर्तता, क्रियाशीलता आणि दूरगामी आनंद आणि कदाचित अल्पकालीन समस्या येतील.
 
श्री श्री रविशंकर 
 
‘मौन एक उत्सव’मधून साभार

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख
Show comments