Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय सीमा आहेत तरी कशा?

Webdunia
* भारताची जमिनी सीमा 17 राज्य आणि 92 जिल्ह्यातून जाते. सीमेची लांबी 14,880 किमी आहे.

* समुद्री सीमा 5,422 किमी लांब आहे. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून ही सीमा जाते. भारताच्या सीमेमध्ये 1,197 बेटे आहेत. त्याची समुद्री सीमा 2094 किमी आहे.

* मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, दिल्ली आणि हरियाणा ही राज्ये सोडून बाकी सर्व राज्यातून एकपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सीमा आहेत.

आतापर्यंतची उपाययोजना:
भारताची जमिनी व सागरी सीमा प्रचंड मोठी आहे. या सीमेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याबाबत आतापर्यंत केलेले प्रयत्न:

*बांग्लादेशाच्या सीमेवर विद्युत तार आणि थर्मल इमेजिंग सिस्टम लावण्यात आले आहे. यानंतर बांग्लादेशमधून मोठ्या संख्येने घुसखोरी होते.

* राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर काटेरी कुंपण आहे. परंतु, इतक्या मोठ्या सीमेची सुरक्षा करणे खूपच अवघड आहे.

* समुद्री सीमेच्या संरक्षणासाठी कोस्टल गार्ड आणि नौदल आहे. परंतु, नौदलाबरोबर कोस्टल गार्ड्‌सकडेही पुरेशी लष्करी सामग्री नाही. यामुळेच इतक्या मोठ्या समुद्री सीमेचे संरक्षण करणे कठीण जाते.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

Show comments